हा ब्लॉग शोधा

आमची सावित्री ज्ञानाई !

आमची सावित्री ज्ञानाई !

सावित्री जोतीराव फुले 

राहुल पगारे


सावित्री जोतीराव फुले यांच्या विषयी थोडक्यात : 

  • जन्म :  (नायगाव,ता . खंडाला जिल्हा . सातारा ) : ३ जानेवारी १८३१
  • वडिलांचे नाव : खंडोजी नेवसे , आईचे नाव : लक्ष्मी 
  • विवाह : १८४०
  • शिक्षण घेण्यास सुरुवात : १८४१
  • पहिली शाळा : १८४७ ( भारतातील पहिली महिला शाळा )
  • सावात्री आई देशाच्या पहिल्या महिल्या मुख्काध्यापिका : १ जानेवारी १८४७
  • सर्वोत्तम शिक्षिका पुरस्कार : १६ नोव्हेंबर १८५२.
  • पहिला काव्य संग्रह : काव्य फुले १८५४.
  • निर्वाण : प्लेगची साथ पसरली असता रुग्णाची सेवा सेवा करता आजार बळावून १० मार्च १८९७ रोजी  निर्वाण. 

भाटोड्याकडून झालेले अनंत कष्ट आणि यातना ( बामनाकडून) आम्हा बहुजनांसाठी सहन करून जिने स्वतःचे जीवन त्यागले त्या आमच्या प्राण प्रिय आईस विनम्र अभिवादन! आपल्या सुखी संसाराची आस न धरता नवरयाच्या खांद्याला खांदा लावून जी बहुजन उद्धारा साठी झटली आणि बहुजनाना अंधारातून प्रकाश कडे घेऊन आली त्या महामाउलीस कोटी कोटी प्रणाम. आमच्या आईने केलेल्या त्यागाची आज आम्ही आयते फळ चाखत आहोत.

असो. आता सर्वात मनाला जहाल आणि बोचणारी गोष्ठ हि की, तिच्या त्यागाची आम्ही किती मोल जपतो? शिकलेला सवरलेला असो कि अज्ञानी असो मात्र त्या बामणाच्या नटीबाज देखणी सुंदरी सरस्वती ( जी स्वतःच्या बापाच्या म्हणजे ब्रम्हदेवाच्या वासनेला बळी पडली होती ) हिलाच ज्ञान उदगाती समजतो. साऱ्या विश्वात ज्ञान ज्योत सरस्वती हिच्या मूळेच पेटलेली आहे, असे समजतो. ( हि गोष्ट वेगळी कि बापाला लैगिक वासनेत गुंडाळून अज्ञानी ठेवले ). तिने ज्ञाना साठी काय केले के ज्याने पोथी पुराणाच्या भाकड कथा लिहून ठेवले त्याला हि धड माहित नाही परंतु बहुजन मूर्खा सारखे वागून तिलाच ज्ञानाची देवी म्हणून पुजतो. 

मी म्हणतो बामन जर सरस्वतीला पुजत असतील तर ठीक आहे. बामणांनी तिला पूजावे कारण त्यांच्या जातीत महान पूजनीय व्यक्तिमत्व जन्माला येत नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या मनो धैर्याला आधार म्हणून काल्पनिक व्यक्तीरेषा बनवाव्या लागतात. उगाच नाही ३३ कोटी जन्माला आले. परंतु बहुजानाचे तसे नाही, त्याच्या वंशात इतके महान व्यक्तिमत्व जन्म घेते कि त्याच्या पुढे देव /ईश्वर (जर असतील तर ) तेही शरमेने खाली मान घालतील. म्हणून बहुजानानो आपल्या आदर्शांना प्रमाण माना त्यातच आपले हित आहे. बामनाची माधुरी ,ऐश्वर्या,दीपिका तुमच्या आमच्या कर्मांना पुरणार नाहीत . बामन ललना ह्या अधोगतीचा मार्ग आहे. आमच्या स्रिया या प्रगतीचा मार्ग आहे. म्हणून तर आम्ही महामाया, येशोधारा, जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई असे किती तरी नावें घेऊ शकतो पण बामानात एक हि स्री उद्धारक सापडत नाही. 

असो. आम्हाला आणि आमच्या आई बहिणींना ज्ञान प्रकाशाचे मार्ग दाखविणाऱ्या त्या ज्ञान ज्योतीला कोटी कोटी अभिवादन

6 comments:

  1. Too good. Very informative. Jai Savitri mai !

    Reply
  2. Very Good. I always wanted to worship the goddess of Knowledge and wisdom.
    Now further i will worship Savitri Mai to get blessings to excel in my studies.

    Reply
    Replies
    1. thanks you and keep it up your study

  3. This comment has been removed by the author.

    Reply
  4. above given post is not comment . please post it as new one.

    Reply

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट