हा ब्लॉग शोधा

अपाविमं'ची ४ लाख वाचने पूर्ण

अपाविमं'ची ४ लाख वाचने पूर्ण


दि. ३ जानेवारी २०१४ रोजी
 दुपारी ३.०० वाजता
 अपाविमंची वाचनसंख्या 
४ लाख ३ हजार ५१५ होती.
 हे दर्शविणारा हा
ब्लॉगवरील वाचनालेख.
'अनिता पाटील विचार मंच'ला (अपाविमं) सुजाण वाचकांकडून मिळत असलेला पाठिंबा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. २०१३ हे वर्ष संपत असताना अपाविमंच्या हिट्सची संख्या ४ लाखांवर पोहोचली. या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही वाचकांचे ॠणी आहोत. हा पाठिंबा यापुढेही सुरूच राहील, अशी आम्हाला खात्री आहे. 

अपाविमंने समाज परिवर्तनाचा वसा  घेतलेला आहे. नवनव्या विषयांचा शोध घेऊन ते वाचकांसमोर आणण्याचा अविरत प्रयत्न आमचा संपादकीय संघ करीत आला आहे. वाचकांकडून असा भरघोस पाठिंबा मिळाल्यानंतर या प्रयत्नांचे चीज झाल्याचे समाधान होते. विचार प्रवर्तक आणि परिवर्तनाला चालना देणा-या लेखनाची परंपरा 'अपाविमं'चे संपादक मंडळ खंडीत होऊ देणार नाही, असे वचन आम्ही या निमित्ताने वाचकांना देत आहोत.

जय जिजाऊ, जय शिवराय

-राजा मइंद, 
कार्यकारी संपादक, अपाविमं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट