हा ब्लॉग शोधा

शिवाजी महाराजांनी आठ विविध लग्ने कोणाशी केली? त्यामागचा त्यांचा काही विशेष हेतू होता का?

शिवाजी महाराजांनी आठ विविध लग्ने कोणाशी केली? त्यामागचा त्यांचा काही विशेष हेतू होता का?

शिवरायांनी केलेले 8 विवाह हे काही गैर नाहीत.त्या काळी बहुपत्निकात्वाची सर्वत्र रुढी/परंपरा होती.

शिवरायांनी केलेली सर्व विवाह हे त्या समयीच्या नामवंत व वतनदार घराण्यात केले. हेतू एवढाच होता की ही नामवंत मराठे घराणे आपले नातेवाईक/ सोयरिक होतील मग साहजिकच त्यांचे व त्यांच्याही जवळच्या माणसांचे आपल्याला स्वराज्यस्थापनेच्या कार्यात मोलाचे सहाय्य लाभेल .

महाराष्ट्रातील विखुरलेला मराठा एकतेच्या सूत्रात गुंफावा आणि भूमिपुत्रांचे स्वराज्य निर्माण करावे या उदात्त हेतूने शहाजीराजे व जिजामाता यांनी शिवरायांचे 8 विवाह केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट